हार्दिक पांड्या सोडणार मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी? MI च्या पोस्टने खळबळ

मुंबई इंडियन्स बाहेर

यंदाच्या आयपीएल सीझनमधून बाहेर पडणारी पहिली टीम म्हणून मुंबई इंडियन्सचं नोंद झालीये.

फक्त 4 विजय

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला फक्त 4 सामन्यात विजय मिळवता आलाय.

संघात वाद

एकीकडे टीमची कामगिरी खराब असताना संघात देखील वाद उफाळून आले आहेत.

पांड्याची तक्रार

मुंबईच्या मॅनेजमेंटकडे काही खेळाडूंनी पांड्याची तक्रार केल्याची माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर येत आहे.

मुंबई इंडियन्सची कॅप्ट

अशातच आता हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी सोडणार की काय? असा सवाल विचारला जात आहे.

निराश फोटो

नुकतंच मुंबई इंडियन्सने एक ट्विट करत हार्दिक पांड्याचा निराश फोटो शेअर केला. त्यावर सर्वस्व देतोय, असं कमेंट केली आहे.

कॅप्टन्सी सोडणार?

मुंबई इंडियन्सच्या या पोस्टमुळे आता हार्दिक पांड्या कॅप्टन्सी सोडणार की काय? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.

दोन सामने बाकी

दरम्यान, मुंबई इंडियन्सला अजून दोन आयपीएल सामने खेळायचे आहेत. मुंबईचा संघ सध्या पाईट्स टेबलमध्ये 9 व्या स्थानी आहे.

VIEW ALL

Read Next Story